Friday, October 17, 2014



l जयतु हिन्दूराष्ट्र ll 
! क्रांती चिरायु हो !
भारत हिन्दूराष्ट्र है l 

छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांना आदर्श मानतो त्या शिवाजी महाराजांच्या पुतळयाची विटंबना होते ,

आणि कोणत्याही पक्ष आवाज उठवत नाही .... फक्त एकच पक्ष आवाज उठवतो हिंदू राष्ट्र सेना .. त्यासाठी इतरांनी साथ द्यायची सोडून प्रत्येकाने आपली बाजू सांभाळून घेतली व स्पष्टपणे दुर्लक्ष केले .

ह्या गोष्टीला आता चार -साडे चार महिने झाले एखाद्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असा इतके दिवस कोणताही गुन्हा नसतानाही सजेत आहे याला काय ? म्हणायचे ... याच ठिकाणी दुसऱ्या पक्षावर ऒढावले असते तर धनंजयभाईंनी आपल्या अतोनात प्रयत्नातून त्याची मदत केली असती......आणि हे नेते आपल्याला छत्रपतींचे मावळे समजतात... पण त्यांनी आपण खरे मावळे आहोत का ? हा प्रश्न स्वतः ला विचारावा.... हे एक ढोंग आहे फक्त समाजाला दाखवण्यासाठी .

जर श्री धनंजय भाई देसाई या दिवाळीला त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यास हजर राहिले नाहीत तर ....सर्व हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी आंदोलनं करतील......

संपूर्ण महाराष्ट्र बंद करू !!! -- कट्टर कार्यकर्ते !!!

#Dhananjay #Bhai #Desai 
#HinduRashtra #sena #हिन्दुराष्ट्र #सेना #Plotical #party #election 
#Hindutva #Quotes #bail 

No comments:

Post a Comment