Friday, April 3, 2015



२८/०३/२०१५, शनिवारी रोजी अहमदनगरमधे श्रीराम नवमी निमित्त हिंदु राष्ट्र सेनेतर्फे भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा बसस्थानक येथुन शोभायात्रेस हजोरोंच्या संख्येत प्रारंभ झाला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा बसस्थानक ते पांचपीर चावडी पर्यंत मिरवणूक शांततेत पार पडली.

मिरवणूक आशा टॉकिज चौकात आली असता काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली आणि हे पोलीसवाले म्हणतात आपण दगडफेकीला सुरवात केली.

जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणतात की, हिंदु राष्ट्र सेनेचे १०० - १५० कार्यकर्ते असताना मिरवणुकीमधे हजारोंची गर्दी कशी काय जमा झाली........?

शांतता समितीचे सदस्य म्हणतात की, मिरवणुकीला परवानगी नसताना मिरवणूक कशी काय काढली.........?

मला या दोघांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत..........!

हिंदुस्थानात श्रीरामनवमीला हजारो वर्षांची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जातो आणि आपल्या अहमदनगरचे पोलीस प्रशासन हे श्रीराम नवमी उत्सव मिरवणुकीला परवानगी देत नाही.

हिंदुस्थानात हिंदुधर्मिय बहुसंख्य असूनही या देशात उत्सव साजरे करायला परवानगी देत नाही.

आणि दुसरीकडे हेच अहमदनगरचे पोलीस प्रशासन मुस्लिम धर्मिंयांच्या झेंडा ईदच्या मिरवणुकीला परवानगी देतात. मला एक कळत नाही यांच्या झेंडा ईदला कोणती प्रथा, परंपरा आहे. मी तर फक्त गेली २ -३ वर्षे झाली यांची मिरवणूक पाहतोय आणि यांच्याही मिरवणुकीला हजारोंची गर्दी होते. मग तेव्हा का नाही हे जिल्हा पोलीस अधिक्षक आणि शांतता समितीचे सदस्य प्रश्न उभे करत, तेव्हा का नाही बोलत हे लोकं.........?

या मुस्लिम धर्मिंयांच्या मिरवणुकीला कशी काय हजारोंची गर्दी होते.......?

अहमदनगरच्या पोलीस प्रशासनाने सर्व श्रीराम भक्तांवर दंगल, दगडफेक यासारखे गुन्हे दाखल केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी कलम ३०७ आणि ३९५ अन्वये, अनुक्रमे हाफ मर्डर आणि दरोडा असे खोटे गुन्हे दाखल केले. हा सरळ सरळ अन्याय आहे.

सर्व श्रीराम भक्तांना न्याय हा मिळायलाच पाहिजे...........?

तेव्हा हिंदुनो जागे व्हा आणि या अन्यायाविरूध्द एक व्हा.........!

कट्टर हिंदु असाल तर हा मेसेज सर्वांना पाठवा............!

No comments:

Post a Comment