Tuesday, June 30, 2015


मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis साहेब ,
महाराष्ट्र राज्य 
मागील वर्षी मे महिना अखेरीस हिंदू देवी देवता, छत्रपती शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे अश्या अनेक महान व्यक्तींची 
फेसबुकवर विटंबना होत होती. संपूर्ण राज्यात त्या बद्दल असंतोष निर्माण झाला होता पण सरकारने कोणतेही ठोस पाउल न उचलता बघ्याची भूमिका घेतली. राज्यात अनेक ठिकाणी उस्फुर्त निदर्शने झाली ती शिवप्रेमीकडून एरवी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणारे गप्प होते त्यातच पुणे हडपसर येथे शुल्लक कारण वरून झालेल्या बाचाबाचीत कोणी मोहसीन शेख नावाचा मुलगा मारला गेला तो अल्पसंख्यांक आहे म्हटल्यावर सरकार कामाला लागले जो मिळेल त्याला धर आणि २० मुले पकडली गेली . जानेवारीत झालेल्या सभेचा संदर्भ लावुन हिंदुराष्ट्रसेना अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांना ह्या प्रकरणी गोवण्यात आले. सदर प्रकरणी ज्यांनी विटंबना केली असे किती जण पकडले पोलिसांनी ? आज एक वर्षभर ज्या २० मुलांना कोणताही आरोप नसताना पकडले आहे त्यांच्या भवितव्याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? कोणीतरी दबाव टाकते म्हणून त्यांची सुटका होणार नाही का ? आजवर त्यांना जामीन का झाला नाही ? सलमान खान प्रकरणी जीवाचा आटापिटा करून जामीन देणारी शासन यंत्रणा ह्या मुलांना खोट्या प्रकरणी अडकवू इच्छिते ?
आज आपले सरकार आले असुनही सदर प्रकरणी कोणताही नाही. सर्वसामान्य जनतेला अश्या प्रकारे न्याय न मिळणे नक्कीच योग्य नाही तरी आम्ही सामान्य नागरिक आपणास विनंती करतो कि सदर प्रकरणी नाहक गोवल्या गेलेल्या मुलांची मानवी हक्कांचा विचार करून त्वरित सुटका व्हावी. 
कार्यकर्ते 
हिंदूराष्ट्र सेना ....!!!

No comments:

Post a Comment