Thursday, July 16, 2015


ॐ 
रमजानच्या ईफ्तारीला उपस्थिती लावणाऱ्या व स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव ही घेऊ नये... नव्हे.. या नेत्यांची ती योग्यताच नव्हे....
शिवाजी महाराजांनी आग्र्याला भर दरबरात हिंदूद्वेष्ट्या औरंग्याची मनसबदारी लाथाडली होती... ते ही पुरंदरचा तह झाला असताना सुद्धा...केवढं मोठं संकट कोसळलं होतं स्वराज्यावर... पण तरीही त्यांनी अजिबात लाचारी पत्करली नाही किंवा मावळ्यांचे रक्त सांडुन मिऴवलेले किल्ले पुरंदरच्या तहात गमवावे लागले म्हणुन लाळघोटेपणा नाही दाखवला...
अन त्यांच्या सोबतंच ८ वर्षाचं ते चिमुरडं पोर... शंभूबाळ.. त्यानेही हाच स्वाभिमान दाखवला.. भर दरबारात.. हिंदूत्वाच्या ज्वलंत ज्वालामुखीने औरंग्याला होरपळुन काढले...
पण आज स्वत:ला हिंदूवादी म्हणवणारे नेते जेव्हा इफ्तारीला हजेरी लावुन लाळघोटेपणा करतात तेव्हा या नेत्यांना हिंदूवादी का म्हणायचं हा प्रश्न पडतो.. जी जमात आमच्या पूज्यनीय गायीला कापून खातात त्यांच्याच मांडीला मांडी लावुन हे ईफ्तारी करतातच कशी??
तेव्हा या नेत्यांना बाटगे का म्हणू नये... या बाटग्यांना जाब विचारा.. पुढच्या निवडणुकीत या बाटग्यांना चांगलाच धडा शिकवा...
त्यांना नसेल स्वाभिमान धर्माचा.. आणि म्हणुनच आपण आपला धर्माभिमान त्यांना दाखवुन द्याच...
टीप
(छत्रपति शिवाजी महाराज व् अन्य कोणाही हिंदु राजाने कधीही इफ्तार पार्टी दिल्याची इतिहासात नोंद नाही यातुन काय तो धड़ा घ्या )
जय हिंदूराष्ट्र
--------------------------------------------------------------------------------------
Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !
जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "

No comments:

Post a Comment